बाबासाहेब गोपले यांच्या निधनाच्या बातमीची प्रसारमाध्यमांनी दखन न घेतल्याने सोमवारी संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. ...
सतत होणारे बिघाड आणि त्यामुळे कामावर जाण्यासाठी होणारा उशीरा यामुळे वैतागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी केलेलं रेल रोको आंदोलन अखेर 6 तासांनी मागे घेण्यात आलं ...