व्यस्ततेमुळे आपल्या मना प्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, परंतु एकदा का आपण घरी जाऊन आपल्या जोडीदारासह काही वेळ घालविलात कि आपणास आपल्या जोडीदाराच्या खरोखरच्या भावना समजू शकतील. आपल्या संबंधात स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या भावनांची कदर करण्यास गणेशा आपणास सुचवीत आहे.