वेळेवर न जेवण्याचे आहेत मोठे दुष्परिणाम, वेळीच व्हा सावध, नाहीतर...

भूक लागूनही वेळेवर जेवत नाहीत? मग होऊ शकतो त्रास

अनेक जण भूक लागल्यानंतरही कामाच्या गडबडीत जेवण करायचं टाळतात. परंतु, ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतं.

वेळेवर न जेवणाचे काही दुष्परिणाम आहेत हे परिणाम कोणते ते पाहुयात.

भूक लागल्यावर न जेवल्यास भुकेमुळे अनेकदा अशक्तपणा येतो. पर्यायी, अनेकदा चक्कर येते.

उपाशीपोटी अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो.

भूक लागल्यावर वेळेवर न जेवल्यास आणि नंतर वेळी-अवेळी खाल्लास वजन वाढते. वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते व फॅट्स शरीरात जमा होतात.

भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो.

पोटाची समस्या ते हाडे मजबूत करेपर्यंत! खसखसचे आहेत असंख्य फायदे

Click Here