Next

वाशिम : हजारो ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 02:19 PM2018-02-21T14:19:19+5:302018-02-21T14:19:44+5:30

वाशिम : जिल्हयातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कुठल्याच बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी ११ गावच्या ग्रामस्थांनी ...

वाशिम : जिल्हयातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कुठल्याच बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी ११ गावच्या ग्रामस्थांनी साखळी उपोषण , आमरण उपोषण, जलसमाधी उपोषण केले. २१ फेब्रुवारी रोजी परिसरातील गावातील  ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. यामध्ये जवळपास ५ हजार शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :वाशिमwashim