Next

Maharashtra Floods : सांगलीत दूध पिशव्या अन् पाण्याच्या बाटल्यासाठी रांगाच रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 12:07 PM2019-08-11T12:07:34+5:302019-08-11T12:08:12+5:30

सातारा, सांगली, कोल्हा पूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली ...

सातारा, सांगली, कोल्हा पूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. सांगलीमध्ये दूध पिशव्या अन् पाण्याच्या बाटल्यासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.