Next

पूरग्रस्तांसाठी काँग्रेस, स्वाभिमानीने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 04:28 PM2019-08-31T16:28:33+5:302019-08-31T16:29:05+5:30

सांगली - काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात राजू शेट्टी, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम ...

सांगली - काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात राजू शेट्टी, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम , विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.