Next

दुष्काळदाह! शेतकऱ्याने उभारला म्हशींसाठी जलतरण तलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 07:57 PM2019-06-06T19:57:17+5:302019-06-06T20:00:33+5:30

हिंगोली : तालुक्यातील बेलवाडी येथील किशनराव मांडगे यांनी दुग्धव्यवसायासाठी उसनवारीवर पाणी घेऊन म्हशींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जलतरण ...

हिंगोली : तालुक्यातील बेलवाडी येथील किशनराव मांडगे यांनी दुग्धव्यवसायासाठी उसनवारीवर पाणी घेऊन म्हशींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जलतरण तलाव उभारला आहे.