Next

श्रीलंकेचा संघ पूर्णतः विखुरलेला, खास टॅलेंटची कमतरता - अयाझ मेमन

फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने सोमवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुस-या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव २३९ ...

फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने सोमवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुस-या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव २३९ धावांनी पराभव आणि ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.