Next

पाच ओवर मिळाल्या असत्या, तर भारत जिंकला असता - अयाझ मेमन

अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ लवकर थांबला न श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णित राहिली. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक अयाझ मेमन म्हणतात, की पाच ओवर मिळाल्या असत्या तर भारत जिंकला असता.