Next

जायकवाडी धरण 95 टक्के भरले, 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच उघडले धरणाचे दरवाजे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 10:08 AM2017-09-22T10:08:15+5:302017-09-22T10:09:38+5:30

पैठण, औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. गुरुवारी ...

पैठण, औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. गुरुवारी ( 22 सप्टेंबर )रात्री  धरणाच्या 18 दरवाजांतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. जायकवाडी धरणातून यापूर्वी 2008 मध्ये सकाळी 11 वाजता 1 लाख क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. (VIDEO : मुनिर शेख)

टॅग्स :धरणDam