Next

औरंगाबादकरांसाठी खुष खबर .. जायकवाडी धरण ६० टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 06:34 PM2019-08-07T18:34:03+5:302019-08-07T18:34:42+5:30

औरंगाबाद - राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणी साठा वाढत असून, जायकवाडी धरणामध्येही 60 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.  ...

औरंगाबाद - राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणी साठा वाढत असून, जायकवाडी धरणामध्येही 60 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.