Next

त्याने व्हिडीओमधून मांडली शेतकऱ्याची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 09:24 PM2018-09-06T21:24:32+5:302018-09-06T21:24:51+5:30

गेल्या काही काळापासून शेतक-यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील अंबे-अंमळनेर गावच्या एका अल्पभूधारक शेतक-यानं सरकारवर टीका ...

गेल्या काही काळापासून शेतक-यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील अंबे-अंमळनेर गावच्या एका अल्पभूधारक शेतक-यानं सरकारवर टीका करणारं एक गाणं तयार केलं आहे. या व्हिडीओ गाण्याला त्या शेतक-यानं बळीच्या मन की बात, असं नाव दिलं आहे. या गाण्यातून त्यानं शेतक-यांचा व्यथा सरकारपुढे मांडल्या असून, सरकारवरही टीका केली आहे.

टॅग्स :शेतकरीFarmer