Next

शेतकरी संघटनांनी घेतला अहमदनगर साखर संकुलाचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 03:16 PM2017-11-16T15:16:01+5:302017-11-16T15:16:10+5:30

अहमदनगर ऊस आंदोलन व आंदोलनकर्त्या शेतक-यांवर झालेल्या गोळीबारप्रश्नी शेतकरी संघटनांनी अहमदनगर साखर संकुलाचा ताबा घेतला. अधिकाऱ्यांसह स्वतःलाही शेतक-यांनी कोंडून ...

अहमदनगर ऊस आंदोलन व आंदोलनकर्त्या शेतक-यांवर झालेल्या गोळीबारप्रश्नी शेतकरी संघटनांनी अहमदनगर साखर संकुलाचा ताबा घेतला. अधिकाऱ्यांसह स्वतःलाही शेतक-यांनी कोंडून घेतलं.  साखर सहसंचालकांसोबत ठोस चर्चा होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका शेतक-यांनी स्वीकारली आहे.   

टॅग्स :शेतकरीFarmer