राज्यात सत्तेपासून शिवसेनेने भाजपला दूर ठेवल्याचा फटका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता असून २१ जागा टिकविण्याचे आव्हान भाजपपुढे उभे आहे. ...
वसईच्या ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळख असलेल्या रणवीर चिमाजी अप्पाच्या प्रवेशद्वाराजवळील खजुराच्या झाडांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री 9.30च्या सुमारास घडली आहे. ...
तिन्ही पक्ष एकत्र येऊ न शकल्याने, काही ठिकाणी त्यांनी परस्पर सहकार्याची; तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यातील हा विसंवाद भाजपच्याच पथ्यावर पडेल, ...
पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ऐन कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण चांगलेच तापले. ...
लष्करातले शौर्य, तिथला रुबाब त्याला सतत खुणावत होता आणि तेच स्वप्न साकार करण्यासाठी झेपावलेल्या माल्कमचे नाव आधी ‘एनडीए’ प्रशिक्षणादरम्यान झळकले होते. ...