येथील औद्योगिक वसाहतीतील व्हिल्स इंडिया कंपनीच्या स्थायी व अस्थायी कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. कामगारांच्या मागण्यासंदर्भात कंपनी प्रशासनाला चार पत्रे देवून सुद्धा दखल घेतली नसल्याने संघटनेच्यावतीने रोष व्यक्त करण्यात आला.... ...
मालमत्ता व पाणीपट्टी कर, दुकान गाळे तथा अन्य उत्पन्नाच्या साधनांवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा गाडा चालत असतो. शिवाय त्याच उत्पन्नातून शहराचा विकासही साधावा लागतो. ...
मागील महिन्यात जिल्ह्यात काही तालुक्यांत गारपीट झाले. या गारपिटीमुळे शेतकºयांच्या शेतपिके तथा फळपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. ...
ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली. याद्वारे जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे प्रगतिपथावर आहेत. ११ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीतून हे तीनही आरोग्य केंद्र साका ...
जवाहर नवोदय विद्यालय, सेलू(काटे) येथील वर्ग १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आशिष बाबाराव सोनटक्के याने केंद्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेत देशात प्रथम स्थान मिळविले आहे. त्याने तानतणाव कमी करण्यावर अत्यंत बोलके चित्र या स्पर्धेते रेखाटल ...
वित्त व वने मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांच्या कार्याचा मुंबई येथे गुरुवारी सन्मान केला. ...
येथील लोक शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित लोक महाविद्यालयाच्या मैदानावर कृषी विभागाची १० मार्चपासून कृषी प्रदर्शन आयोजित आहे. या प्रदर्शनाकरिता मोठा मंडप उभारणे सुरू असतानाच गुरुवारी सकाळी दोन मोठ्या लोखंडी शिडी कोसळल्या. ...