गोदावरी नदीत प्रदूषण होतच असते; परंतु त्याचबरोबर तपोवनात गोदा-कपिला संगमातील प्रदूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाले. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर गोदा प्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढा लढणाऱ्या राजेश पंडित यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली ...
सांगली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुतांश गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने मे महिन्यात तपासलेल्या १८२७ नमुन्यांपैकी १४७ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील १० गावांना पिवळे, तर ६८९ गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. तपासणीमध्ये दोन तीव्र जोखीम स्रोतांची संख्या असून ...
जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने तालुक्यातील ७० पाण्याचे नमूने तपासले असून त्यापैकी १२ गावांतील १८ नमूने दुषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना दुष्काळी परिस्थितीत दुषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. ...
जिल्ह्यात एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेले थोडेथोडके जलस्रोतही दूषित असल्याची गंभीरबाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ४१६ जलस्रोत फ्लोराईडयुक्त होते. ...
जिल्ह्यातील नागरिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत असतानाच आता दूषित पाण्याचे संकटही ग्रामस्थांसमोर उभे आहे. आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ५ हजार ८३२ पाणी नमुन्यांपैकी तब्बल २२७० पाणी नमुने दूषित आढळले असल्याने नागरिकांना आता संभाव्य आजार टाळण ...