सुर्यफुल हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामात केली जाते. प्रामुख्याने यापासून खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते. Read More
विविध आजारांची चिंता आता मिटणार आहे. कारण राज्यभरातील ८०० तेल उत्पादकांना एकत्र घेऊन बाजारात घाण्याचे तेल ब्रँड स्वरूपात उपलब्ध करून देणार असल्याचे लाकडी घाणा तेल उत्पादक संघ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष ओंकार एकशिंगे यांनी सांगितले. ...
पीक पद्धत बदलत असल्याचे कृषी विभागाच्या येत्या खरीप हंगाम नियोजनावरून दिसत आहे. कारण, अपेक्षित खरीप पेरणी क्षेत्र तब्बल पावणेचार लाख हेक्टर गृहीत धरण्यात आले आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी गेल्या काही काळात आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून विविध पिके घेत आहे आणि त्यात यशस्वी ठरत आहेत. पालघर जिल्ह्यातील सवरखंड येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सूर्यफुलाची शेती केली आहे. ...
सूर्यफूल या तेलबिया वर्गातील पिकाचे उत्पादन रब्बी तसेच उन्हाळी हंगामात शक्य आहे. पाण्याची व्यवस्था असलेल्या क्षेत्रावर सूर्यफूल लागवड करता येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जिल्ह्यातील हवामानानुसार सूर्यफुलामध्ये एकूण नऊ जाती प्रमाणित ...