एखादं जहाज समुद्रात बुडत असेल तर कॅप्टन त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो. इतरांनी उड्या मारल्या तरी कॅप्टन शेवटपर्यंत उभा राहत जहाजाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतो ...
देशात २००४ सारखे वातावरण आहे. त्यामुळे काहीही निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतरच सगळ चित्र स्पष्ट होईल, असही दिग्विजय सिंह म्हणाले. ...
कॉंग्रेसच्या खेळीवर शिवराज सिंह यांनी पलटवार केल्याने आता काँग्रेस याला कसे उत्तर देणारा याकडे लक्ष सर्वांचे लक्ष लागले असतानाच, कॉंग्रेसने कर्ज माफीसाठी भरलेले अर्जच समोर आणल्याने शिवराज चौहान यांची गोची झाली आहे. ...
काँग्रेसकडून मध्य प्रदेशातील शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले गेले नसल्याचे आरोप गेल्या अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान करत आहेत. ...
माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मध्य प्रदेशमधील मंत्री पीसी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवराज चौहान यांची भेट घेतली होती. ...
मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी भाजपाने काँग्रेसवर टीका केली. शेतकरी कर्जमाफी निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार काँग्रेसवर केला जात होता ...