दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले. ...
देशात विविध प्रश्नांवरून आगी लावण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे केला आणि या आगी विझविण्याचे काम फक्त भारतीय जनता पार्टी करीत आहे, असा दावा केला. ...
बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रिय आहे. गुवाहाटी आणि कोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेत. इतकंच नाही तर रोहिंग्याकडे भारतीय नागरिकत्व असावं यासाठी त्यांना बनावट का ...
रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना बुधवारी भेटलेल्या सूफी मुस्लिम धर्मगुरुंच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्ग्याचे प्रमुख म्हणून कोणी तोतयाने केले असावे अशी शंका निर्माण झाली ...
काश्मीरमधील फुटीरवादी तसेच अतिरेकी गटांना बळाच्या जोरावर मोडून काढण्याची भूमिका बदलून तिथे संवादाची प्रक्रिया सुरू करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. ...
नवी दिल्ली : फुटीरतावाद आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या जम्मू-काश्मीरमधील असंतोष दंडुकेशाहीने शमविण्याचा दृष्टीकोन बदलून केंद्र सरकारने आता तेथील जनतेशी संवाद साधण्याचे ठरविले. ...