विदेशी भूमीत देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूने पदक जिंकल्यास संपूर्ण देशाची मान गर्वाने उंचावते. आमचे खेळाडू ही भावना वाढीस लावण्यात यशस्वी होतील, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गोल्ड कोस्ट येथे ...
जगातील कोणतीही ताकद काश्मीरला भारतापासून वेगळा करू शकत नाही, अंतर्गत सुरक्षा सांभाळण्याची ताकद आमच्यात आहेच, परंतु प्रसंगी आम्ही सीमेपलिकडेही धडक देऊ शकतो, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. एका कार्यक्रमात बोलत होते ...
त्रिपुरामधील ऐतिहासिक विजय साजरा करताना तिथल्या भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीमुळे आणि देशाच्या इतर भागात झालेल्या पुतळा विटंबनेच्या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्विग्न झाले आहेत. ...
सीमेपलीकडून होणा-या पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झालेल्यांची केंद्र सरकार भरपाई करणार आहे. जम्मू-काश्मीर सरकारच्या माध्यमातून ही नुकसानभरपाई करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. ...
जैन धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे. या धर्माने जगाला अहिंसा, शांती, त्यागाचा संदेश दिला. जैन तत्त्वज्ञानाचे मूलतत्त्वच मानवकल्याण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी श्रवणबेळगोळ येथे केले. ...
‘संशयास्पद राष्ट्रांकडून विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी येणारे अर्ज यापुढे गृहमंत्रालयामार्फत पाठविले जाणार नाहीत’ असा महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. आजवर ‘सुरक्षाविषयक मान्यता’ मिळण्यासाठी हे अर्ज गृहमंत्रालयामार्फत पाठविण्यात येत होते. त ...