राज्यातील काही भागांमध्ये शनिवारी अवकाळी गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत असल्याचे वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा वाढलेला असताना आज, शुक्रवारी चिपळूणात वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपले. अचानक आलेल्या वळीव पावसाने सर्वांची तारांबळ उडवली. ...