पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत काही मार्गांवर अनियमित व अपु-या बस फे-या आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे. ...
पवनानगर येथील ठाकूरसाई गावात किरकोळ कारणावरून टोळक्याने एका घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत, तर दगडफेक केल्याने घराचे पत्रेदेखील फुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
मुळशी धरणाच्या आतील दहा गावांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने चालविली जाणारी लाँच (इंजिन संचलित बोट) गेल्या अनेक दिवसांपासून चालकाअभावी बंद असल्याने धरणाच्या आतील ग्रामस्थांना प्रवास करण्यात मोठी गैरसोय होत आहे. ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले. त्याच्या पार्श्वभूमीवर क्रीडा स्पर्धा व समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू झाली आहे. ...
वाघोली (ता. हवेली) परिसरातून केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास सुरवातीपासून विरोधाला सामोरे जावे लागत आहे. प्रास्ताविक पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोलवडीपासून पुढे बकोरी, भावडी, मरकळ, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, ...
सांगवी, माळेगाव परिसरात पोलिसांच्या गाफील कारभारामुळे अवैध धंदेवाल्यांनी आता चांगलेच तोंड वर काढलेले दिसत आहे. त्यांच्यावर तालुका पोलिसांचे कोणत्याही प्रकारे दडपण नसल्याने मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध धंदे वाढू लागले आहेत. ...