त्यामुळे सांगली जिल्ह्याला 130 कोटी 91 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. तरी अनेक बँकांकडून पात्र खातेदार शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त न झाल्याने सदरच्या कर्जमाफी पासून शेतकरी वंचित होते. अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्य ...
कंपनीने कार्यकारी संचालक राजीव बजाज यांनी लॉकडाऊन कालावधीत कामगारांची पगार कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एचआर विभागाने रविवारी सर्वच कामगार ...
नाशिकरोड : केंद्र सरकारने कोरोनाचा लॉकडाउन कालावधी १७ मेपर्यंत वाढविल्याने नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय व चलार्थपत्र मुद्रणालय १७ मेपर्यंत बंद राहील. ...
दरम्यान, तालुक्यातील आशांच्या कामांची माहिती संकलित करून ती तालुक्यात देण्याची जबाबदारी गटप्रवर्तकांची असते. त्यामुळे त्यांचेही नियोजन,रिर्पोटिंग महत्वाचे ठरते.मात्र,प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच होत असते. तर आता प्रोत्साहन अनुदानातूनही त्यांना ...