कोरोना महामारीत वाढीव आलेली वीज बिले नागरिकांचे कंबरडे मोडणारी असल्याची प्रतिक्रिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली. या प्रश्नी भाजपाच्यावतीने वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. ...
येवला : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांपैकी १९ शाळांमध्ये अद्याप वीजजोडणीच नसून ५३ शाळांची वीजबिले थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून वीज नसताना या शाळांमध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पुरवलेले ...
परिसरातील बोरीचीवाडी येथील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होऊन नादुरु स्त झाला होता. लॉकडाऊनमध्ये काहीशा सुस्त झालेल्या विद्युत मंडळाच्या ढिसाळ कारभाराला नागरिक चांगलेच वैतागले होते. दीड महिन्यापासून देवगाव येथील बोरीचीवाडीत काळोख दाटल्याचे वृत्त ‘लोकमत’मध ...