भारत हा असा देश आहे जिथे खाणं आणि खायला घालणं या दोन गोष्टी लोकांना आवर्जून करायला आवडतात. अन्न ही अशी गोष्ट आहे जी बोलल्या शिवाय किंवा त्याबद्दल व्यक्त झाल्या शिवाय दोन लोकातील संभाषण पूर्ण होत नाही. पण आपल्या देशात असे काही पदार्थ आहेत जे आपण प्रत् ...