भारताचे उत्पन्न पाच ट्रिलियन्सवर जात असताना एकट्या महाराष्ट्राचा वाटा वीस टक्के असावा. याचा अभिमान असायला हवा. राजकारण जरूर करावे, जाेरदार करावे. ते करीत असताना लोकशाही मूल्ये जपली जातील, सार्वजनिक जीवनातील संकेत पाळले जातील, याचा जरूर विचार करावा. ...
ST Strike : आज उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे राज्य सरकारने विशेष समितीच्या अहवालावर भूमिका घेतली नसून अल्पावधीतच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याने उच्च न्यायालयाला दिली आहे. ...
तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना ‘कायमस्वरूपी’ कर्मचारी म्हणून दर्जा मिळू नये, यासाठी टाटा मोटर्सने याचिकादारांचे कामाचे २४० दिवस पूर्ण होण्याआधीच त्यांना बेरोजगार केले. ...
राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, नियोजन विभाग, वित्त विभाग, नगर विकार विभाग, विधि व न्याय विभागांच्या प्रधान सचिवांना अवमान केल्याप्रकरणी जबाबदार धरावे, अशी मागणी याचिकादार व वकील अहमद अब्दी यांनी केली आहे. ...