सध्या वातावरणामध्ये बदल घडून येत असून उकाडा वाढत आहे. अजून मार्च महिना संपलाही नाही आणि केरळमध्ये सन स्ट्रोकमुळे तीन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. ...
अनियमित आहार, अपुरी झोप, धुम्रपान आणि व्यसनाधिनता तसेच घरातील अथवा कामाच्या ठिकाणी असलेली उजेडाची कमी, सातत्याने गर्दीमधून होणारा प्रवास, रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव आदी कारणांमुळे क्षयरोग होऊ शकतो. ...
अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार आणि तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, सकाळचा नाश्ता आपलं आरोग्य उत्तम राख्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दिवसभर एनर्जी मिळण्यास मदत होते. ...