गतवर्षी अमरनाथ यात्रेला गेलेल्या गुजराती भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या गुजराती भाविकांसाठी यात्रेदरम्यान बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक करण्याचा निर ...
सरदार सरोवर प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा नाही.सरदार सरोवर प्रकल्पामधून महाराष्ट्राला बारा टीएमसी पाणी मिळणार होते. परंतु, गुजरातला डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी गुजरातलाच मिळणार असून महाराष्ट्राच्या वाट्याचा ...
गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाºयांवर शिस्तभंगाची काय कारवाई केली? असा सवाल करत या प्रकरणी स्टेटस रिपोर्ट सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला अखेरची संधी दिली आहे. ...