मागील आठ दिवसांपासून नाशिक शहर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच गोदाकाठ परिसरात पावसाचा जोर असल्याने दारणा व गंगापूर तसेच इतर छोट्या धरणसमूहातून दारणा व गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने चांदोरी, सायखेडा, नागापूर, करंजगाव या ...
इगतपुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटी टोल नाक्याच्या पुढे इगतपुरी परिसरातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. पर्यटनख्याती असलेल्या इगतपुरी-भावली मार्गावरील भावली नदीला महापूर आला आहे. विशेष म्हणजे पिंप्रीसदो गावाजवळील पुलाला भगदाड पडल्याने ...
हरणबारी धरणाच्या गेट दुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर सहाच दिवसांत धरण पूर्णपणे भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे मोसम परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे. ...
पवनी तालुक्यातल आसगाव परिसरात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे ७७ घरांमध्ये पाणी शिरले. यात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाने येथील १२५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. ढोरप येथे १५ घरांमध्ये पाणी शिरले असून तिथेही लोकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले. ...
नागभीड नगर परिषदेतंर्गत येत असलेले बाम्हणी हे संपूर्ण बाम्हणी गाव पाण्याखाली आले आहे. गावाला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी भेट दिली आहे. या पाण्याने जीवनावश्यक वस्तूंची मोठया प्रमाणावर नासधूस झाली आहे. ...
शुक्रवारी रात्री गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तब्बल नऊ तालुक्याांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद पडले आहेत. भिंत कोसळल्याने वित्त हाणीसुद्धा झाली आहे. ...