नाशिक - गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ यामुळे गोदावरी नदीला हजारो क्यूसेस पाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या आजू बाजूच्या गावांना पाण्याने वेढले असून लहान मोठ्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांक ...
नाशिक :- रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने कामगारांना सुटी देण्यात आली.आणि उत्पादन प्रक्रि या ठप्प झाल्याने कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.महावितरण ...
नाशिक- संततधार पावसामुळे कॉलेजरोडवर एका बाजूने अक्षरश: नदी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सकाळपासून कॅनडा कॉर्नर ते एचपीटी कॉलेजची एक बाजू बंद करण्यात आली असून एकेरी मार्गानेच वाहतूक सुरू आहे. ...
मुंबईसह राज्यात अतिवुष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपत्कालिन परिस्थितीतील यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले ...
नाशिक- नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने शहरातील गोदावरी नदीला पुर आला आहे. दुपारी सवा बारा वाजता धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने २००८ सार ...