जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील सातळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात जागांपैकी सहा जागांवर परिवर्तन पॅनलचे उमेदवारांनी बाजी मारून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले तर ग्रामविकास पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. ...
Murder : तो पार्टीत पोहोचल्यानंतर जेवण करीत असताना समोरच बसलेल्या विश्वास संदीप गव्हाणे याने कोंडबाशी तू आम्हाला मतदान केले नाही, तु जेवायला कसा आला यावरून वाद घातला. ...
Mamata Banerjee And Arindam Bhattacharya :गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. अशातच ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...