कोरोना विषाणूच्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला आहे. मात्र कोरोनाचे संकट टळल्यानंतर भारतातील अर्थचक्र वेगाने फिरून भारत हा निर्मिती उद्योगाचे केंद्र बन शकते ...
कोरोना विषाणूचा वेगाने होत असलेला फैलाव आणि लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत देशातील कोट्यवधी लोकांचा रोजगार संकटात सापडला आहे. ...
प्रासंगिक : चीननंतर जवळपास २०० देशांना कोरोनाचा विळखा बसला असून, त्यामुळे सगळ्या जगाची ५३ टक्के अर्थव्यवस्था कोरोना व्हायरसमुळे स्तब्ध झाली आहे. हॉटेल, विमानसेवासंबंधी क्षेत्रातील उद्योगांनी आपल्या कामगारांना मोठ्या प्रमाणात घरी बसवले आहे. जवळपास ३,० ...
गेल्या दोन महिन्यांत कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळामुळे चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी हाँगकाँगने हटके उपाय योजला आहे. ...