गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील. ...
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रिकचे शिक्षण घेऊन महावितरणमध्ये ठेकेदार म्हणून कार्यरत असणाऱ्या गुहागर तालुक्यातील कोतळुक येथील शिरीष दत्तात्रय ओक यांनी चक्क डोंगरावर सुपारी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. ...
डाळिंबावरचे जिवाणुजन्य करपा प्रथम १९५२ मध्ये दिल्लीमधुन भारतात पसरले. सध्या हा रोग मोठया प्रमाणावर होते आणि महाराष्ट्रात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या प्रमुख डाळिंब वाढवणाऱ्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून आला आहे. यात तेल्याचा मोठा प्रादुर्भाव दिसू ...
महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प् ...