पडलेला कमी पाऊस, पिकांसाठी पाण्याचा होणारा उपसा यामुळे जिल्ह्यातील गावांमधील भूजल पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. दरम्यान, नव्या वर्षात सोलापूरकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ...
देवगड हापूस आंबा कलमांना मोहर येण्याच्या वेळेलाच म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ७० टक्के आंबा कलमांना पालवी आली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये मोहर येण्याच्याच वेळेला आंबा कलमांना बहारदार अशी पालवी येत आहे. ...
भाजीपाला खाण्यातून मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय भाजीपाला तसेच शेतमालासाठी बाजारात चांगली मागणी आहे. जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजूरी दिली आहे, आणि त्यासाठी २०२४-२५ ते २०२५-२६ या कालावधीसाठी १,२६१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. ...
कोळा (ता. सांगोला) येथील राहुल वाले या शेतकऱ्याने अवघ्या २० गुंठ्यांत पेरलेल्या बाजरीला तब्बल ४ ते ५ फुटांपर्यंत लांबीचे कणीस लागल्याने, सांगोला तालुक्यात बाजरीचं कणीस चर्चेचा विषय ठरला आहे. ...
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय दोन दिवसांपासून पडत असलेला पाऊस याचा फटका पिकांना बसत आहे. प्रामुख्याने आता होणाऱ्या कांदा याव्यतिरिक्त, खरिपातील तूर, कापूस या पिकांनादेखील या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे. ...