ज्वारी पीक हे पोटरीच्या अवस्थेत असताना पडले तरी उठू शकते एकदा कणीस आले दाणे भरले मग अवघड आहे, पडलेल्या ज्वारीचे फोटो घ्या आणि चार दिवसांनी परत शेतात जा तुम्हाला ज्वारी उठण्याचा प्रयत्न करताना दिसेल. ...
खरीप हंगामात पीक कालावधीत पडणाऱ्या सततच्या पावसामुळे व रब्बी हंगामात पिकास दिलेल्या पाण्यामुळे मुख्य पिकाबरोबर विविध प्रकारच्या तणांची शेतात वाढ होत असते. ...
दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली असतानाही विमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा अग्रीमपासून अजूनही वंचित राहिले आहेत. ...
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सोनगाव गावचे श्री. साहेबराव मन्याबा चिकणे हे त्यापैकीच एक शेतकरी. श्री. चिकणे हे आपली दोन मुले संदीप आणि सचिन यांच्या मदतीने आपली १२ एकर जमीन पिकवत आहेत. यांची ज्वारी पिकातील कामगिरी. ...
पावसामुळे फळ बागायतीवर विशेषतः आंबा पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डिसेंबरमध्ये झाडे मोहरण्यास सुरुवात होतात. त्याला उशीर झाल्यास जिल्ह्यात १२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवड असल्याने आगामी हंगामावर परिणाम होण्याची भी ...
राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी हंगामात ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरू केली होती. त्यासाठी शेवटची मुदत ३० नोव्हेंबर होती, मात्र, पुरेशी नोंदणी झाली नसल्याने राज्य सरकारने पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
आंबा पिक, सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळपिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक ०२-१२-२०२३ अन्वये दिनांक ०४ व ०५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची ...