शालेय अभ्यासक्रमांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नियमावलींचे पालन करून शिकवणीचे नियोजन केले आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य भीती लक्षात घेता ९८ टक्के पालकांनी लस नाही, तर शाळा ना ...
Nagpur airport, corona positive कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग विमानतळ आणि रेल्वेस्थानकावर सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ प्रवासी पॉझिटिव्ह निघाले. ...
राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग भरविणे सुरू केले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्या ...
काेराेनाचा संसर्ग कायम असतानाही शासनाने शाळा सुरू केल्या आहेत. याला काही पालकांचा विराेध आहे. शाळेत आल्यामुळे काेराेनाची लागण विद्यार्थ्यांना झाल्यास पालकांच्या राेषाचा सामना शाळा, शिक्षक व प्रशासनाला करावा लागू नये, यासाठी शाळेत येण्यापूर्वी संबंधित ...
२३ नाेव्हेंबर विद्यालय सुरु झाली असले तरी अद्यापही विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अजूनही कोरोनाची भिती कायम आहे. शाळा सुरु होवून तीन दिवसांचा कालावधी लोटला असून ११२२१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. त्याम ...
महापालिका हद्दीत आतापर्यंत २,२६४ संक्रमित रुग्णांनी होम आयसोलेशन सुविधेचा लाभ घेतला. यापैकी ६८ रुग्ण सध्या ॲक्टिव्ह आहेत. आतापर्यंत होम आयसोलेशनची सुविधा घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करावी लागत होती. आता ती ‘होमआयसोलेशन अमरावती डॉट कॉम’ या संकेत ...
तीन वर्षाचा आढावा घेता, सन २०१८ मध्ये ४ हजार ९३३, सन २०१९ मध्ये ५ हजार २५२ नागरिकांचा मृत्यू झाला. यंदाच्या १० महिन्यांतच ही दोन्ही संख्या पार करीत ६ हजार ४४४ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. यंदा एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. यामध्य ...