संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
"...आज देशातील नागरिकांकडून आणखी एका गोष्टीसाठी समर्थन मागत आहे, ते म्हणजे जनता कर्फ्यू… अर्थात जनतेसाठी… जनतेकडून स्वतःवर लावण्यात आलेला कर्फ्यू..." ...
Nagpur news कोरोनाचा वेग कमालीचा वाढला आहे. मागील ७ दिवसात २२,५७८ नव्या रुग्णांची भर पडली तर, १६५ रुग्णांचे जीव गेले. ही संख्या चिंता वाढविणारी आहे. ...
Nagpur news मागील २० दिवसात नागपूर जिल्ह्यात २५१ कोरोनाबाधितांचे जीव गेले. यातील एकट्या मेयो रुग्णालयातील ९० रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे, उपचारासाठी आलेल्या ३० रुग्णांचे मृत्यू अवघ्या २४ तासांच्या आत झाले आहेत. ...
पालघर जिल्ह्यात वर्षभरात ४७,६४७ जण बाधित : १,२०९ रुग्णांनी गमावला जीव, कोरोनाने आमच्या घरात प्रवेश केला अन् यामध्ये माझे मोठे बंधू यांना कोरोनाबाधा झालाी. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ती परिस्थिती इतकी वाईट होती की, आम्हाला त्याचे शेवटचे दर्शनही घेता आ ...