संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
याचाच फायदा या गटांना होताना दिसून आलाय. कोरोना विषाणूमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. लोकांचा रोजगारही बुडालाय. पण, महिला बचत गटांनी मास्क तयार करून उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली असून, त्याचा फायदाही होऊ लागलाय. ...
अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, हॉटेल बंद ठेवली आहेत. यामुळे रोग नियंत्रणासाठी फायदा होत असला तरी काही वेळेला फटका बसत आहे. पण त्यावर फारशी चर्चा होत नाही. ...