देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Loksabha Election - पंजाबमध्ये ४ प्रमुख पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीची लढत आहे. त्यात इंडिया आघाडीतील मित्र पक्ष असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मात्र वेगळे लढतायेत. ...
Priyanka Gandhi And Rahul Gandhi : काँग्रेसच्या प्रचारात व्यस्त असलेल्या प्रियंका गांधी यांनी भाऊ राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत मोठं विधान केलं आहे. ...