भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 203 धावांनी विजय मिळवला. भारताचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला विजय ठरला आहे. मात्र, इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या विराट संघाचे देशातील पूरस्थितीवर बारीक लक्ष आहे. ...
महाराष्ट्राच्या राही सरनोबतने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. जेव्हा राहीला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले तेव्हा तिच्या घरच्यांनी कसे केले सेलिब्रेशन... पाहा हा खास व्हिडीओ. ...