नवरात्रोत्सवाच्या प्रारंभालाच शहरातील विजेचा खेळखंडोबा झाल्यावर पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील व युवक काँग्रेस संघटना व नागरिकांनी आक्रमक होत ...
सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षकांचे बळ घेण्यात आले आहे. याकरिता रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून ६० प्रशिक्षित सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत ...
जिल्ह्यातील सुमारे २१ लाख मतदारांपैकी सुमारे पाच लाख मतदारांनी आधार कार्डचा नंबर मतदार ओळखपत्रांना जोडला होता. मात्र सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा निवडणूक ...
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तहसीलदारांच्या आदेशानंतरही शिक्षक त्यांच्या ...
सामान्य, गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतमजूर, शेतकरी यांचे जीवनमान सुधारावे व त्यांना जीवनात सुरक्षितता लाभावी म्हणून केंद्र शासनाने गेल्या १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभरात ...
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही प्रवेश घेतला आहे ...
दासगांव खाडीपट्टी विभागातील नागझरी नदीवरील वामणे व तुडील या विभागातील गावांना जोडणारा साकव (छोटा पूल) धोकादायक झाला असून, वामणे गावातील ५३ वर्षीय महिला ...
तालुक्यातील नेरळ-कशेळे-भीमाशंकर रोडवर वाकस पूल येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर असून ...
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी गुरुवारी येथील जेएसएम महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयात आयोजित प्राध्यापकांच्या सेवाअंतर्गत बढती प्रक्रियेच्या मुलाखतींचे निरीक्षण केले ...