सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
अंबरनाथ नगपरिषदेतील सफाई कर्मचारी हे कामावर असतांना इतर व्यवसाय करणे आणि रिक्षा चालवणे हे काम उघडपणे करीत होते. ...
मागेल त्याला त्याच्याच गावात काम, असा नारा राज्य आणि केंद्र सरकार देत असले तरी आदिवासीबहुल डहाणू तालुक्यात शेतातील भाताच्या कापणीनंतर या परिसरातील ...
पुण्याच्या स्वाती गाढवे हिने सुरुवातीच्या काही किलोमीटरपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवताना पाचव्या वसई - विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत महिलांच्या अर्धमॅरेथॉनचे दिमाखदार ...
खोपोली शहराची पाणी योजना रखडल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पालिकेकडून ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात ...
माथेरान नगर परिषदेतील दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिले. ...
आधारभूत किंमत भात खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०१५-१६ आदिवासी उपाययोजना क्षेत्रात प्रादेशिक व्यवस्थापक, ...
१६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलन शानदार वातावरणात मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयात पार पडले. या संमेलनात अनेक साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल होती. ...
शहरात महत्त्वाच्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव पास होवून एजन्सीही नियुक्त करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावर दिवे बसविण्याचे ...
गेल्या वर्षीपासून बंद असलेली हमी भावाने भात खरेदी पुढील १० दिवसात करावी, या मागणीसाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन केले होते. ...
शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात मला नौटंकी करण्याची गरज वाटत नाही. मी घेतलेल्या आक्षेपांची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. ...