आशियाई पदक विजेत्यांचे जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 09:46 AM2018-09-01T09:46:11+5:302018-09-01T09:48:43+5:30

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः आशियाई स्पर्धेत भारताला पदक जिंकून देणाऱ्या अॅथलिट्सचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. भारताने ट्रॅक अॅण्ड फिल्डमध्ये 7 सुवर्ण, 10 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली आहे. आशियाई स्पर्धेतील अॅथलिट्समधील भारताची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.

भारताला तिहेरी उडीत सुवर्णपदक जिंकून देणारा अरपिंदर सिंग.

पुरुषांच्या 400 मीटर आणि 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत रौप्यपदक जिंकणारा मोहम्मद अनास

पुरुषांच्या 1500 मीटरमध्ये सुवर्ण आणि 800 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकणारा जिन्सन जॉन्सन

महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात रौप्यपदक जिंकणारी सुधा सिंग

महिलांच्या 1500 मीटर शर्यतीतील कांस्यपदक विजेती पी. यू. चित्रा.