तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव असे एकूण ७२ छोटे तलाव कोरडेठाक पडले आहेत. येलदरी, सिद्धेश्वर व निवळी या प्रकल्पात पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात तालुक्याची भीषण दुष्काळाकडे वाटचाल होत आहे. ...
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी पाथरी तालुक्यात दाखल झाल्यानंतर चार वितरिकांमधून ते सोडण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास ३ हजार ५०० हेक्टर शेत जमिनीला सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे. ...
आगामी विधानसभेच्या निवडणुका शिवसेना-भाजपा युती एकत्र मिळून लढणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात काहीशी संभ्रमावस्था असली तरी युतीचा धर्म पाळून जो उमेदवार दिला जाईल, त्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले जाईल, असे प्रतिपादन खा. ...
आदिवासी समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या साहित्य खरेदीत ३७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला. ...
जिल्ह्यातील बँकांनी १५ आॅगस्टपर्यंत फक्त ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत २२५ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १५.३१ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता यामाध्यमातू ...