यावर्षीच्या संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच शनिवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने ओढे आणि नाले खळखळून वाहिले असून, या पावसामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे़ परिणामी काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झ ...
दैनंदिन आहार हा सकसपूर्ण असला तरच आरोग्य चांगले राहते़ त्यामुळे प्रत्येक महिलेने रोजच्या आहाराकडे आणि पर्यायाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी केले़ ...
सोमवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार सुटीचा दिवस असतानाही शहरातील बाजारपेठेत गजबज पहायला मिळाली़ गणरायाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले असून, जिल्ह्यात तयारीला सुरुवात झाली आहे़ ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील केवळ २ लाख ३७ हजार ३१ शेतकऱ्यांना ८८६ कोटी ७२ लाख ९२ हजार ५५३ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाल्याची प्रशासनाची माहिती आहे़ परंतु, नेमक्या कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी झाली? याबाबतच ...
पाझर तलावाच्या रखडलेल्या कामावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वाद अखेर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मिटला. त्यानंतर सर्वासधारण सभेसमोर ठेवलेल्या विषयांवर चर्चा होऊन सभेची सांगता झाली. ...
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शनिवारी मोर्चा काढून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. ...
येथील सावली विश्रामगृहात ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभांसाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आल्या. सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळपर्यंत या मुलाखती चालल्या. त्यात एकूण ५२ जणांनी मुलाखती दिल ...
पिके वाढीच्या अवस्थेत असताना तब्बल दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी पुनरागमन केले असून शुक्रवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने कोमेजून जात असलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. ही पिके तरारली असून पीक उत्पादनालाही या पावसाचा फ ...