प्रतिदिन किमान पाच हजार नागरिकांशी संवाद साधला जात असून, आतापर्यंत सहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांची माहिती या केंद्राच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. ...
पालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती आहेत. तर, ग्रामीण भागात २९ गावांतील जुन्या घरांचा पुनर्बांधणीचा प्रश्न प्रलंबित आहे. याचे पडसाद महासभेत उमटले. ...
ओमकार साठे (४) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो घणसोली गाव येथील बाळाराम वाडीमध्ये राहायला होता. त्याचे वडील रंगकाम कामगार असून, त्यांना ओमकारपेक्षा मोठ्या दोन मुली आहेत. ...
शहरात इनॉर्बिट, रघुलीला, सेंटर वन, तसेच ग्रँड सेंट्रल असे मोठमोठे मॉल आहेत. यापूर्वी पामबीच मार्गावरील पामबीच मॉलही ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनले होते. ...