सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
Navi Mumbai (Marathi News) हायड्रॉलिक केमीकल घेऊन जाणा-या टँकर वरील चालकाचा तोल सुटल्याने उरण फाटा पुलाजवळ अपघात झाला. ...
नवी मुंबई :-डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळ माशीचा प्रादूर्भाव झाल्यामुळे 2018 पासून अमेरिकेने भारतीय डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी आणली होती. त्यानंतर केंद्र ... ...
उर्वरीत १४४ जणांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. ...
मबीच रोडवर एक कार दुभाजकाला धडकली. खड्यांमुळे सायन - पनवेल महामार्गावर नेरूळमध्ये वाहनांचे टायर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
सद्यस्थितीमध्ये फक्त ४२ सेप्टीक टँक असून त्या परिसरामध्येही मलनिस:रण वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येत आहे. ...
Navi Mumbai: जमीन महसूल आणि रेती, खडीसह इतर खनिजांच्या उत्खननापासून राज्य यंदा मालामाल होणार आहे. वित्त विभागाने यंदा महसूल विभागास गौण खनिजांच्या उत्खननापासून तब्बल ७२९५ कोटी १० लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. ...
आ. मंदा म्हात्रे यांनी सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना लवकरात लवकर अर्बन हाट पुन्हा चालू करावे असे पत्राद्वारे कळविले आहे. ...
धोका ओळखून गेल्या दोन दिवसांपासून प्रशासन येथील स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करीत होते. ...
योजनेतील घरे विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास त्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ...
दुर्घटनेमुळे नागरिक आणि प्रशासन सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिक स्वतःची काळजी घेत आहेत. ...