शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपींची सुरक्षा सीआरपीएफकडे; एनएसजी कमांडोंना केले मुक्त; केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 10:21 IST

गृह मंत्रालयाने विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची एक नवीन बटालियनदेखील मंजूर केली आहे. त्यांना संसद सुरक्षा कामातून बाजूला केले आहे आणि आता सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेशी संलग्न केले जाईल.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षेच्या कामातून राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) कमांडोंना मुक्त केले आहे. तर, त्यांच्या जागेवर नऊ उच्च-जोखीम व्हीआयपींची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे (सीआरपीएफ) हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेची अंमलबजावणी पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. 

गृह मंत्रालयाने विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची एक नवीन बटालियनदेखील मंजूर केली आहे. त्यांना संसद सुरक्षा कामातून बाजूला केले आहे आणि आता सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेशी संलग्न केले जाईल.

४५० ‘ब्लॅक कॅट’ कमांडो होतील मुक्त - केंद्र सरकारचे असे मत आहे की, एनएसजीचा मूळ उद्देश विशेषत: दहशतवादविरोधी आणि अपहरणविरोधी मोहीम हाताळणे हा आहे.- व्हीआयपींना सुरक्षा देण्याचे काम त्यांच्या मर्यादित व विशेष क्षमता असलेल्या जवानांवर ओझे ठरत आहे. या निर्णयामुळे ४५० ‘ब्लॅक कॅट’ कमांडो मुक्त होतील.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारPoliceपोलिस