शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:07 IST

कौटुंबिक कारणामधून उद्भवलेल्या वादातून राग येऊन माहेरी जाणाऱ्या पत्नीला धमकावत संशयित जिवाजी भुजंग पहाडे (४०) याने धारधार चाकूने सपासप वार केल्याची घटना १० एप्रिल २०१७ साली वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत घडली होती.

नाशिक : कौटुंबिक कारणामधून उद्भवलेल्या वादातून राग येऊन माहेरी जाणाऱ्या पत्नीला धमकावत संशयित जिवाजी भुजंग पहाडे (४०) याने धारधार चाकूने सपासप वार केल्याची घटना १० एप्रिल २०१७ साली वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेली विवाहिता सुरेखा पहाडे हिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता. न्यायाधीश एस. टी. पांडे यांनी संशयित जिवाजी यास पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.जिवाजी व त्याची पत्नी सुरेखा हिच्यासोबत वाद सुरू होते. १० एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यामुळे राग येऊन पत्नी माहेरी जाण्यासाठी निघाली. त्यामुळे आरोपी जिवाजी याने पत्नीस शिवीगाळ करीत चाकूने पत्नीवर वार केले. त्यानंतर पत्नीला रु ग्णालयात दाखल न करता तिच्याशी भांडण करीत होता. ही बाब शेजारच्यांना समजल्यानंतर त्यांनी सुरेखाला रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचाराआधीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पहाडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक निरीक्षक एस. एस. वºहाडे उपनिरीक्षक एच. आर. घुगे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षीदार, पंच आणि परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे जिवा याने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले.न्यायालयाने भादंवि ३०४ कलमान्वये सदोष मनुष्यवधप्रकरणी पहाडे यास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. योगेश डी. कापसे यांनी युक्तिवाद केला.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी