खोटे आश्वासन आणि अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपाचा अवघ्या १०० दिवसातच खरा चेहरा पुढे आला आहे. कुठे आहे अच्छे दिन, असा सवाल आज जनता करीत आहे, असे मत अनुसूचित ...
गोपालनगर, सुभाषनगर, सोनेगाव, जयताळा हा भाग नेहमीच काँग्रेसच्या विचारांसोबत राहिलेला आहे. काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक याच भागातून विजयी झालेले आहेत. त्यामुळे या भागाचा विकासही झपाट्याने झाला आहे. ...
महाराष्ट्र सरकारने एलबीटी आणून नागपूरसह संपूर्ण विदर्भातील व्यापार चौपट केला आहे. एलबीटीमुळे व्यापाऱ्यांबरोबरच महानगरपालिकेचे बजेटही सरकारने बिघडविले आहे. त्यामुळे शहराचे विकासकार्य ...
लोकशाहीत नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकार हा पवित्र आणि अमूल्य आहे, त्याचा आवर्जून वापर करा, असे आवाहन करीत गुरुवारी हजारो विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी रॅली काढली. ...
खासगी वाहतुकीचे आव्हान पेलण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसेसच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. त्यासाठी नवीन बसेसची निर्मिती केली जात आहे. मात्र आता नवीन चेसीस तयार करणारे युनिट ...
मोदी यांनी प्रचार सभेत मांडलेली अखंड महाराष्ट्राची भूमिका आणि भाजपच्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला बगल देण्याचे प्राप्त झालेले संकेत यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ...
बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत नागपूरपासून केवळ २५ कि़मी. अंतरावर असून आर्थिक उपराजधानी अशी ओळख आहे. येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून शरीराला घातक असलेले रसायन ...
आकस्मिक परिस्थितीत प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात येणाऱ्या व्यक्तीची केवळ सुयोग्यता तपासली पाहिजे की, त्यासोबत शैक्षणिक पात्रताही आवश्यक आहे हा प्रश्न निकाली निघाला आहे. ...
पाण्याचा स्रोत नसल्याने अखेर ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकून गावाला पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे ग्रामपंचायतचे बजेट बिघडते. पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरमहा ...
जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जैन सहेली मंडळाच्यावतीने बुधवारी आयोजित नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरात ६२६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ...